केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत
संगमनेर -करोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात ...
संगमनेर -करोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात ...
नगर -करोनामुळे सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे नगरकरांना मालमत्ताकर भरण्यासाठी शास्तीमाफी द्यावी लागेल, अशी भूमिका सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडली. त्यास प्रशासनाने ...
राहाता -तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील एका शिक्षण संस्थेत हंगामी शिक्षिका असलेल्या एका महिलेने सात जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. ...
शिर्डी -महाविकास आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला आहे. याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे. मंदिरे बंद असल्याने ...
नगर - जिल्ह्यात आज 475 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 712 इतकी ...
राहुरी विद्यापीठ -दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात शीतल बाबासाहेब गोलवड (वय ...
पाथर्डी -शारदीय नवरात्रोत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्यात सर्वत्र पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला. करोना साथरोगामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविक ...
शेवगाव -तालुक्यातील लाडगाव येथील शेतकऱ्याच्या शेळ्या चोरटे चोरून नेत असताना त्यांना ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चोरटे ...
अकोले -सकल मराठा समाजाच्या 58 मोर्चांच्या फलिताला एक महिनाभरात जर न्याय मिळाला नाही, तर शिवनेरी ते दिल्ली असाच धडक मोर्चा ...