Friday, April 26, 2024

Tag: Farmer suicides

“भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य…’; नाना पटोले यांचं विधान चर्चेत

Nana Patole : “भाजपच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत’; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole - भाजप सरकार (bjp government) हे शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्याकडे (Farmer) शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव ...

“शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे ! सरकार प्रायश्‍चित्त घेणार का ?” सामनातून सत्ताधाऱ्यांना सवाल

“शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे ! सरकार प्रायश्‍चित्त घेणार का ?” सामनातून सत्ताधाऱ्यांना सवाल

मुंबई - "राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही सकारात्मक वगैरे वातावरणाचे दावे करीत असले ...

सातारा जिल्ह्यातील 93 जण करोनाबाधित ; तीन बाधितांचा मृत्यू

सातारा - जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 93 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर तीन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान ...

कराडजवळील सैदापुरात तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू

कराडजवळील सैदापुरात तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू

कराड -  सैदापूर ता. कराड येथील मिल्ट्री होस्टेलनजीक वास्तव्यास असलेल्या सासवे कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. आयुषी शिवानंद सासवे ...

भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

879 ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

सातारा -जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम ...

सरपंचपदाच्या आरक्षणाकडे गावकऱ्यांच्या नजरा

त्रासापासून मुक्तीसाठी महिला सरपंचांचे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

पाचगणी  -जावळी तालुक्‍यातील शिंदेवाडी गावाने सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकीतून दिल्लीपर्यंत धडक मारून गावचे नाव उज्वल केले असताना काही ...

चर्चेतील शेअर : इन्शुरन्स कंपन्या

पाचगणीच्या नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांना विमा कवच

पाचगणी -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणी नगरपालिका कर्मचारयंना विमा कवच व सानुग्रह सहाय्य योजना लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...

हरिश्‍चंद्र गडावरील मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तींची चोरी

हरिश्‍चंद्र गडावरील मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तींची चोरी

अकोले  -तालुक्‍यातील हरिश्‍चंद्र गडावरील विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची भर दिवसा चोरी करण्यात आली. याबाबत राजूर पोलीस व पुरातत्त्व खात्याकडे पाचनई ग्रामस्थांनी तक्रार ...

Page 1 of 78 1 2 78

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही