Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन
मुंबई : सर्वपक्षीय शिष्टमंडळे परदेशांत जाऊन काय करणार? ती शिष्टमंडळे एकप्रकारे देशाची भूमिका मांडण्याऐवजी केंद्र सरकारच्या चुकांचे समर्थक करणार आहेत. ...