“अदानींना का वाचवताय ? निरव मोदी कसा पळून गेला, भीमा पाटस कारखाना…” देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं म्हणत संजय राऊतांनी यादीच वाचली
मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी सरकारमध्ये ...