मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आज दिवसभरात मुंबईत नवे ५७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात ४९० झाला असून ३४ जणांना आपले प्राण गमावले आहेत.
57 new COVID-19 cases in Mumbai; tally 490 including 34 deaths: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 6, 2020