सातारा: करोनाचा संसर्ग थांबावा म्हणून भारतामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. या अनुशंघाने सातार्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. परिणामी सातार्यातून जाणार्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या कमी झालेली आहे मालवाहतूक गाड्या सोडल्या तर एकही गाडी या महामार्गावरून जाताना दिसत नाही.