वाघोली – केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम स्वच्छता
अभियानाअंतर्गत गावातील भागाची स्वच्छता करून एक अनोखा संदेश दिला असल्याची माहिती सरपंच रोहिणी सचिन जाधव यांनी दिली आहे.
केसनंद ग्रामपंचायत च्या वतीने राबवण्यात आलेल्या ग्रामस्वच्छता अभियान प्रसंगी रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सुनिता दिनेश झांबरे, माजी सरपंच मिलिंद (नाना) हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शंकर काका वाबळे, श्रीहरि बांगर, राजेंद्र सावंत, माजी उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे,शिवाजी हरगुडे,सुभाष बांगर ,अलकाताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता हरगुडे, नितीन गावडे,प्रमोद हरगुडे, सचिन माणिक हरगुडे, विशाल हरगुडे, भारत हरगुडे, अविदास हरगुडे, गणेश हरगुडे, ग्रामविकास अधिकारी वालकोळी भाऊसाहेब, राजेंद्र दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.