नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. पीएम मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांत मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. माता-मुलींवर बलात्कार झाला, आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला पण आज परिस्थिती सामान्य होत आहे. शांतता परत येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे.
PM @narendramodi hoists the National Flag at #RedFort 🇮🇳#IndependenceDay #IndependenceDay2023 #IndianFlag pic.twitter.com/nLDGwl9N19
— PIB India (@PIB_India) August 15, 2023