नवी दिल्ली : कोरोना विषाणूसंदर्भात देशात संपूर्ण दक्षता घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत सरकार पूर्णपणे दक्ष आहे.
Say No to Panic, Say Yes to Precautions.
No Minister of the Central Government will travel abroad in the upcoming days. I urge our countrymen to also avoid non-essential travel.
We can break the chain of spread and ensure safety of all by avoiding large gatherings.
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2020
सर्व मंत्रालये आणि राज्यांमधील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केल. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी असे देखील ते म्हणाले.
केंद्र सरकारचे कोणतेही मंत्री येत्या काही दिवसांत परदेश दौर्यावर करणार नाहीत. देशवासीयांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आव्हान देखील त्यांनी केले.