नवी दिल्ली – कोरोना विषाणू संसर्गामुळे देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी काळ मोदी सरकारतर्फे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यानंतर त्यांच्यावर राजकीय पक्षातील नेत्यांसह बॉलीवूड कलाकारांनी सुद्धा टीका केली आहे. यातच चेतन भगतने ट्विट करत ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर टीका केली आहे
Self reliance should not mean forcing consumers to buy lo quality products.
Self reliance should mean making Indian products so good in quality that they are chosen over others.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) May 14, 2020
नेमकं काय म्हणाले चेतन भगत
‘आत्मनिर्भरतेचा अर्थ ग्राहकांना निकृष्ट उत्पादन खरेदी करण्यासाठी असहाय्य करणे नव्हे याचा खरा अर्थ म्हणजे भारतातील उत्पादनाला उत्कृष्ट बनवले जावे, जेव्हा भारतातील उत्पादनाला उत्कृष्ट दर्जाचे असेल तेव्हा लोक दुसऱ्या उत्पादना ऐवजी भारतीय उत्पादनाची खरेदी करेल .’ असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे .