युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- राष्ट्रवादी काँग्रेस
मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच मंबुई: युतीचे सरकार आल्यापासून २०१५ ते २०१९ या काळात विदर्भात तब्बल ५६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या...
मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच मंबुई: युतीचे सरकार आल्यापासून २०१५ ते २०१९ या काळात विदर्भात तब्बल ५६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या...
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी “रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धती वापरून लोकसभा निवडणुकांचे “एक्झिट पोल” दिले...
लोकसभा निवडणुकांचे निकाल ऐन दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या...
मुंबई : राज्यामध्ये बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा...
पालघर: पालघर मधील 51 हजार शेतकऱ्यांना 21 कोटी 9 लाख रूपयांची दुष्काळी मदत पोचवण्यात आली आहे अशी माहिती आज सरकारी...
साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाशी समोरासमोर धडक धुळे: साक्री पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ आमदार अहिरे यांची इनोव्हा कार...
नाशिक: वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 4...
नागपुर: एक्झिट पोलचे निकाल हे अंतिम निकाल नव्हेत. यात फरक पडू शकतो पण भाजपला केंद्रात निश्चीत सत्ता मिळेल असे भाकीत...
इचलकरंजी परिसरात खळबळ कोल्हापूर: खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या "एसटी' गॅंगचा म्होरक्या तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचा...
वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ज्ञांची नियुक्ती रखडली मुंबई: तज्ज्ञ व्यक्तींची समिती नसल्याने वृक्ष प्राधिकरणाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाने आज...