महाराष्ट्र

“समन्यायी’ची जबाबदारी टाळता येणार नाही, मंत्री विखे यांची परखड टीका

“समन्यायी’ची जबाबदारी टाळता येणार नाही, मंत्री विखे यांची परखड टीका

राहाता - समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्ह्याचे हक्‍काचे पाणी सोडण्यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा...

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

पुणे - भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे, असे म्हणत...

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

मुंबई - आगामी लोकसभा निवडणूकींसाठी सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसलेली असून पक्षाची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. यात सत्ताधारी भाजपकडून...

“शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणून पुन्हा लंडनला परत पाठवणार”, मुनगंटीवार म्हणाले…

“शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणून पुन्हा लंडनला परत पाठवणार”, मुनगंटीवार म्हणाले…

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत आणण्यात येणार आहेत. मात्र केवळ तीन वर्ष ही वाघनखं महाराष्ट्रात...

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. महानवर यांची नियुक्ती

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. महानवर यांची नियुक्ती

सोलापूर  - पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील...

मुंबई कोविड घोटाळ्यात लाच म्हणून घेतली सोन्याची बिस्कीटे

मुंबई कोविड घोटाळ्यात लाच म्हणून घेतली सोन्याची बिस्कीटे

मुंबई  - मुंबईतीत कथित कोविड घोटाळ्या प्रकरणात लाच स्वरूपात चक्‍क सोन्याची बिस्किट आणि नाणे देण्यात आली आहे, असा दावा अंमलबजावणी...

Page 1 of 4601 1 2 4,601

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही