त्रिपुरा – गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती झाली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे अगरतला शहर जलमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाल्यांची चांगलीच फजिती झाली आहे. तसेच सामान्य नागरिकांची सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Tripura: Incessant rains in state have led to flood like situation in Agartala. pic.twitter.com/hybh8ClkQf
— ANI (@ANI) July 14, 2019