नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप लावले. श्रीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी हे आरोप लावले असून ते म्हणतात, “महात्मा गांधींचे मारेकरी कोण आहेत? गांधींना मारणारे हेच आरएसएसचे लोक आज देशभरामध्ये अशांती पसरवत आहेत. आज केंद्रात सत्तेत असणारे तेच लोक आहेत ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली होती.”
Farooq Abdullah, National Conference in Srinagar: Maarne wale kaun the usko (Mahatma Gandhi)? Maarne wale yahi RSS wale jo aaj dhandhana rahe hain saare vatan mein…Aaj Delhi mein hukumat jo kar rahe hain vo vahi hain jo Mahatma Gandhi ke kaatil hain. #JammuAndKashmir pic.twitter.com/LmcGst1qXb
— ANI (@ANI) April 7, 2019