राज्यातील हिंसक घटनांवरुन चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; “सर्वच गोष्टीत भाजपाचा हात आहे वाटत असेल तर…”
मुंबई : त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी ...