निवडणुकांसाठी संविधान बदलण्याचे कारस्थान.. लोकशाही बदलून ठोकशाही आणणार का ? प्रकाश आंबेडकरांचा झळझळीत सवाल
मुंबई– देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षे उलटली आणि या सत्तर वर्षांनंतर 2024 मधील निवडणुकांसाठी या देशाचे संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू ...