“सगळा कमिशनचा व्यवहार चालू”; आनंदाचा शिधावरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका
मुंबई - राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून ...
मुंबई - राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून ...
मुंबई - राज्यात ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ...
जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली ...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरुवात ...
मुंबई - राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरू ...
मुंबई - महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच "चलो जाव'चा नारा दिला होता. आता मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच "चले जाव'चा ...
मुंबई - केंद्रातील भाजप सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण राज्यात ...
मंचर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही, त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अपेक्षा धरण्यात अर्थच नाही. या शब्दात केंद्र आणि राज्य ...
चाकण - सरकार शेतमालाचे दर पाडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. हे सगळ्यांना सरकारचं धोरण समजतंय, मूठभर लोकांच्या भल्यासाठी समस्त शेतकरी ...
मंचर - इस्रोची स्थापना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली आहे. आज काही लोक भारत बलशील झाला असे म्हणतात; परंतु ...