Tag: nana patole

“सगळा कमिशनचा व्यवहार चालू”; आनंदाचा शिधावरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

“सगळा कमिशनचा व्यवहार चालू”; आनंदाचा शिधावरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई - राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून ...

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राजीनामा द्यावा लागणार?

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राजीनामा द्यावा लागणार?

मुंबई - राज्यात ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ...

“जालन्यातील प्रकरणात पोलिस विभाग नाही, तर सरकारच दोषी”; नाना पटोलेंचा आरोप

“जालन्यातील प्रकरणात पोलिस विभाग नाही, तर सरकारच दोषी”; नाना पटोलेंचा आरोप

जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली ...

“जालन्यातील घटना हे गृह विभागाचे अपयश”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

“जालन्यातील घटना हे गृह विभागाचे अपयश”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरुवात ...

फोन टॅपिंग प्रकरण: पुणे पोलिसांनी मुंबईत जाऊन नोंदवला नाना पटोलेंचा जबाब

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा” – नाना पटोले

मुंबई  - राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरू ...

‘केंद्र शासनाच्या धोरणांविरुद्ध कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा’; नाना पटोले यांची घोषणा

‘मुंबईतून पुन्हा एकदा “चलो जाव’चा नारा’ – नाना पटोले

मुंबई - महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच "चलो जाव'चा नारा दिला होता. आता मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच "चले जाव'चा ...

‘केंद्र शासनाच्या धोरणांविरुद्ध कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा’; नाना पटोले यांची घोषणा

कॉंग्रेसच्या 3 सप्टेंबर पासून संपुर्ण राज्यात जनसंवाद यात्रा

मुंबई  - केंद्रातील भाजप सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण राज्यात ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकरी समजलाच नाही – नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकरी समजलाच नाही – नाना पटोले

मंचर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही, त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अपेक्षा धरण्यात अर्थच नाही. या शब्दात केंद्र आणि राज्य ...

मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक – नाना पटोले

मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक – नाना पटोले

चाकण - सरकार शेतमालाचे दर पाडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. हे सगळ्यांना सरकारचं धोरण समजतंय, मूठभर लोकांच्या भल्यासाठी समस्त शेतकरी ...

“इस्रोची स्थापना नेहरू यांनी केली, कॉंग्रेसमुळेच भारत बलशाली, मात्र याचे भान सत्ताधाऱ्यांना नाही”

“इस्रोची स्थापना नेहरू यांनी केली, कॉंग्रेसमुळेच भारत बलशाली, मात्र याचे भान सत्ताधाऱ्यांना नाही”

मंचर - इस्रोची स्थापना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली आहे. आज काही लोक भारत बलशील झाला असे म्हणतात; परंतु ...

Page 1 of 36 1 2 36

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही