महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
जयपूर - शिवसेनेतील बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्या स्थितीला भाजपच जबाबदार असल्याची टीका कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ...