“दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो?’; महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं अजब विधान
मुंबई - कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ...