Sunday, May 12, 2024

Tag: modi government

राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई - राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले ...

…अन्‌ रेमडेसिविरचा गोंधळ सुरूच होता! इंजेक्‍शन मिळवण्यासाठी रुग्णालयांनी नातेवाईकांना पुन्हा पिटाळले

अलर्ट : रेमडेसिविर इंजेक्‍शन संदर्भात केंद्र सरकारची महत्वाची घोषणा

नवी दिल्ली - रेमडेसिविर इंजेक्‍शन संदर्भात महत्वाची घोषणा केंद्राने केली आहे. देशात या औषधाची कमतरता जाणवत असल्याने वाढलेल्या किमती नियंत्रणात ...

‘स्पुटनिक-व्ही’ला हिरवा कंदील; भारतात दिली जाणार रशियन करोना लस

CoronaNews : मोदी सरकारचा मोठा निर्णय; परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग आणखी सुकर

नवी दिल्ली - देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक राज्यात करोनाने धुमाकूळ घातला असून लॉकडाऊनची स्थिती निर्माण ...

पंतप्रधान सध्या प्रसिद्धी मिळवण्यात व्यस्त ; सोनिया गांधींची टीका

“करोना काळात मोदी सरकारकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांसोबत भेदभाव”

नवी दिल्ली - देशातील करोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलवून करोना स्थितीचा आढावा ...

चीन घुसखोरी : 56 इंची छातीच्या नेत्याची चीन विरूद्ध ब्र काढण्याची हिंमत नाही – राहुल गांधी

“शमशान और कब्रिस्तान दोनों…जो कहा सो किया|”; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र असे असले तरी देशातले राजकारण काही केल्या थांबण्याचे नाव घेत ...

मोदी सरकारकडून लसीकरणाचे व्यवस्थापन चुकले; सोनिया गांधींनीही केली टीका

मोदी सरकारकडून लसीकरणाचे व्यवस्थापन चुकले; सोनिया गांधींनीही केली टीका

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या गैरव्यवस्थेमुळेच देशातील करोना लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ...

नवा ट्रेंड सुरु, जेलमध्ये असणाऱ्यांकडून पत्र लिहून घ्यायचे : संजय राऊत

नवा ट्रेंड सुरु, जेलमध्ये असणाऱ्यांकडून पत्र लिहून घ्यायचे : संजय राऊत

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक ...

‘मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि बीएमसीने एकत्र यायला हवे’

‘मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि बीएमसीने एकत्र यायला हवे’

मुंबई - राज्यभरात पुन्हा एकदा करोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दररोज तीन ते चार हजारांच्या संख्येने नागरिक संक्रमित ...

rahul gandhi criticizes PM Modi

मोदी सरकारच्या गैरकारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळली- राहुल गांधींचा आरोप

कोची, दि. 22 - इंधन दरवाढीतून मोदी सरकार जनतेची लूट करीत आहे हे सरकार सामान्य माणसांच्या खिशातून पैसे काढून आपल्या ...

Page 26 of 46 1 25 26 27 46

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही