शेतकरी चिंतेत! परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान, सोयाबीनला फुटताहेत कोंबं
हिंगोली - जिल्ह्यात चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, ...
हिंगोली - जिल्ह्यात चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, ...
ओला दुष्काळ जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी मंचर - कळंब (ता. आंबेगाव) येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगफुटीजन्य मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती ...
-61 हजार शेतकऱ्यांना आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार -मंत्री विखे; जिल्ह्यात 51 हजार 572 हेक्टर क्षेत्र बाधित नगर -जिल्ह्यात ...
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शेतकरी आंदोलनाचा सहावा दिवस आहे. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन पुकारले आहेत. ...
हिंगोली - (शिवशंकर निरगुडे) - हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई तून सेनगाव तीन मंडळ वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर ...
हिंगोली - जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईतून सेनगाव तीन मंडळ वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. गोरेगाव अप्पर तहसीलसमोर ...
पुणे - शहरात रविवारी सायंकाळी तब्बल दोन तास पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले. त्यामुळे इमारती, घर आणि काही कार्यालयांमध्ये पाणी ...
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान ...
पिकांचे मोठे नुकसान ः दोन दिवसांनंतरही पाणी जैसे थे बेल्हे - जुन्नर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात ...
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पावसा धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे याठिकाणची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे ...