ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची उडाली झोप
लहरी हवामानामुळे भाटघर परिसरातील बळीराजा हैराण भाटघर - भाटघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ...
लहरी हवामानामुळे भाटघर परिसरातील बळीराजा हैराण भाटघर - भाटघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ...
पुणे - काही दिवसांपूर्वी दिल्लीत निर्माण झालेली भीषण प्रदूषण परिस्थिती आठवतीये? नाकाला, तोंडाला रूमाल बांधून वावरणाऱ्या दिल्लीकरांना श्वास घेण्यात समस्या ...
बाजरी पीकही हातचे गेल्याने सोमेश्वरनगरचे शेतकरी चिंताग्रस्त सोमेश्वरनगर (वार्ताहर) - यावर्षी परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने तालुक्यातील गहू पिकाची पेरणी ...
पुणे - अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र येमेनकडे सरकत असल्याने त्याचा प्रभाव शुक्रवारपासून कमी होईल. हे ...
मोशी -अतिवृष्टीचा मार झेलेल्या बळीराजांच्या डोक्यावर आता संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत. एकीकडे कांद्याला चांगला भाव आल्याने आनंदी झालेल्या शेतकऱ्यांना ...
सातारा - अरबी समुद्रावरील वातावरणात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या बदलांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात जोरदार ...
पुणे - गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर रविवारी थोडा ओसरला आहे.कोकण वगळता अन्य ठिकाणी ...