पूरस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवा; फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना सूचना
मुंबई - राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे, ...