हिंगोली : शेतकऱ्याच्या लेकाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहलं पत्र, उद्विग्न होऊन म्हणाला;”आम्ही बिहारमध्ये…”
हिंगोली (प्रतिनिधी) :- हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक मंडळात ढगफूटी देखिल झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली ...