‘राज्यपालांना कोणी पाठीशी घातले हे सर्वांना माहिती आहे…’, संभाजीराजे छत्रपती स्पष्टच बोलले
मुंबई - महाराष्ट्रात विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात ...