बारसूतील गोंधळानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “कोणताही लाठीचार्ज झाला नसून, आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश’
मुंबई - महाराष्ट्रात सध्या कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा गोंधळ सुरु आहे. या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच ...