आसाम-मेघालयमधील 50 वर्षांचा सीमावाद संपला
नवी दिल्ली - आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्षांचा सीमावाद संपला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीत करार करून वाद ...
नवी दिल्ली - आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्षांचा सीमावाद संपला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीत करार करून वाद ...
नवी दिल्ली - कॉंग्रेसने शुक्रवारी रिपुन बोरा आणि जेबी माथेर यांना अनुक्रमे आसाम आणि केरळमधून राज्यसभेचे उमेदवार घोषित केले आहे. ...
मुंबई - आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुमोठागावजवळ एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 37 वर वाहतूक कोंडी ...
पुणे - कोल्हापूर आणि पुणे येथील 60 विद्यार्थी इलेव्हन आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेसाठी आसामला गेलेल्या महाराष्ट्रातील साठ विद्यार्थ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात आले ...
आसाम - आसाममधील ऑल इंडिया यूनाटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे आमदार अमीनूल इस्लाम यांनी मोगल बादशहा औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरांना दान केले ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार राहू शकते, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या सीटचे ...
गुवाहाटी - आसाममध्ये सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याला (अफ्स्पा) आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ते राज्य संबंधित कालावधीसाठी अशांत ...
गुवाहाटी - आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बुधवारी दोन नावांमध्ये धडक झाली. त्या दुर्घटनेत 120 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी नाव नदीत ...
दिफू - आसामात दिमा हसाओ जिल्ह्यात पाच ट्रकचालकांची हत्या करून त्यांचे ट्रक जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दिमासा नॅशनल लिबरेशन ...
मिझोराम - इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मिझोराममध्ये एक नवा पेच उद्भवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि ...