Tag: article 370

uddhav thackeray

“कलम 370 हटवल्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी हिंमत दाखवा”, मुख्यमंत्र्यांचं थेट मोदींना आवाहन

मुंबईः सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेलं आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती ...

लोकसभेत भाजप खासदारांकडून ‘जय श्रीराम’चा जयघोष

अमित शहांची स्पष्टोक्ती : योग्य वेळी जम्मू-काश्‍मीरला पूर्ण राज्याचा दर्जा

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या बाबतीत केंद्र सरकारची काही निश्‍चित धोरणं आहेत; आणि टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकार त्या ...

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’

मुंबई - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे ...

महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याने लावले उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर

…म्हणून शिवसेना पक्षाने केले त्या पोस्टरबाजींचे स्वागत

नवी दिल्ली - रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोस्वामी यांच्या अटकेची तुलना ...

भाजपकडे सत्ता नसेल तर त्यांचे नेते वेडे होतील – संजय राऊत 

….तर काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय बदल झाला?

मुंबई - काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरही श्रीनगरमध्ये काही तरुणांना झेंडा फडकावण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय ...

जम्मू-काश्‍मीरमधील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापली आघाडी

जम्मू-काश्‍मीरमधील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापली आघाडी

श्रीनगर -जम्मू-काश्‍मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक आघाडी स्थापन केली आहे. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशातून ...

इम्रान हे वागणं बरं नव्हं

इम्रान खान यांचा आकांडतांडव कायम

इस्लामाबाद - पाकिस्तान यापुढेही जागतिक व्यासपीठावर काश्‍मीर मुद्दा मांडतच राहील, असे वक्तव्य त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केले. ...

आठवडे बाजार हेच काश्‍मीरात जीवन रक्षणाचे साधन

काश्‍मीर खोऱ्यातील शांततेमुळे पाकिस्तान अस्वस्थ : भारतीय लष्कर

श्रीनगर -घटनेचे कलम 370 हटवण्याचा निर्णय काश्‍मिरी जनतेने सकारात्मकतेने घेतला. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दीर्घ काळपासून तुलनेते शांतता आहे. मात्र, त्या ...

कलम ३७० रद्द केल्यामुळे राजनैतिक परिस्थितीवर परिणाम-  पाक लष्कर प्रमुख

इस्लामाबादः पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी कलम 370 बद्दल वक्तव्य केले आहे. बाजवाम्हणाले की, बालाकोट हवाई हल्ला ...

Page 4 of 10 1 3 4 5 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही