सात-बारा उताऱ्यानुसार सरसकट पंचनामे करा : आ. काळे
कोपरगाव - अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न ...
कोपरगाव - अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न ...
कोपरगाव - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार अंतर्गत तसेच अलीकडेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली आहे. त्यामुळे ...
नेवासा - अस्मानी संकटातून सावरत असताना आता नेवासाकरांना डेंग्यूने ग्रासले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ...
श्रीगोंदा - तालुक्यातील अजनुज, आर्वी व पेडगाव या भीमा नदी पट्ट्यात अवैध वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करीत महसूल विभागाने वाळूउपसा करणाऱ्या ...
श्रीगोंदा - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कधीही न भरुन येणारे असे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मुलांसमोर शैक्षणिक ...
कर्जत - कर्जत-कापरेवाडी रस्त्यालगतच्या गट क्रमांक पाचमधील अनधिकृत कचरा डेपो हटविण्यात यावा, तसेच या जागेत शासनाने केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाची ...
नेवासा - पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार तालुक्यातील खलालपिंप्री येथे आज सकाळी घडला. संदीप ...
कोपरगाव - शहरातील बेट भागातील दैत्यगुरू शुक्राचार्य व कचेश्वर देवस्थान हे अतिप्राचीन देवस्थान आहे. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या ...
नगर - महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे स्पर्धा परीक्षा केंद्राला उतरती कळा लागली आहे. मनपाच्या टक्केवारी कारभाराला नागरिक अक्षरश: कंटाळलेले असल्याचा आरोप भैरवनाथ ...
नगर - जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांचा त्रास जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करणाऱ्यांना नेहमीच होतो. अतिक्रमणधारकांना त्याबाबत अनेकदा समज ...