नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपीना फाशी ठोठावण्यात आली आहे. फाशीची शिक्षा होऊ नये म्हणून आरोपी आपले अधिकार वापरण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, आता निर्भया प्रकरणातील दोषींच्या कुटुंबियांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रपतीकडे केली आहे.
तुम्ही आमच्या मुलांची दया याचिका नाकारली आहे, आता आम्हालाही इच्छा मरणाची परवानगी द्या; असे दोषींच्या कुटुंबीयांनी अर्जात म्हंटले आहे.
अशा दलींदर अवलादी पैदा करुन ईच्छा मरण कशाला मागता ? त्या ऐवजी सामुहीक आत्महत्या करा ना ! अहो ती तुमची लेक आहे, असं गृहीत धरा, व मग बघा काय यातना होत्यात ते !!! काही नाही ईमोशनल black mailing दुसरे काय !!!!!! अब अःतिम घडी, ये तो होणा ही है !
कसली इच्छा मरण…! मुलांनी बलात्कार करायचे खून करायचे वाईट कामे करायचे कायद्याच्या चौकटीत त्यांना शिक्षा फाशी सुनावली की पालकांनी इच्छा मरण मागायचे सरकार आणि न्यायालयाने हया पालकांच्या इच्छा मरणाला परवानगी द्यावी किंवा देऊ नये हा विषय नंतर बघा… परंतु बलात्कारी चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे ती रद्द करू नये… त्या चारही आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर पूर्ण करावी… त्यांना ठरवल्या प्रमाणे न्यायालयाने तत्काळ फाशी द्यावी… हया चारही आरोपींना फाशी दिल्यास कायदा व सुव्यवस्था यांच्यावर जनतेचा विश्वास कायम राहील…