पुणे – भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने विजय मिळविला. कारगिल दिनानिमित्त वॉर मेमोरियल येथील राष्ट्रीय युध्द स्मारक शहीद जवानांना सदन कमांड चीफ ऑफ स्टाफ एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.