निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्यानंतर तिला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला का ?
२० मार्च २०२० रोजी निर्भया च्या चार मारेकऱ्यांना फाशी देण्यात आली. ७ वर्ष तीन महिन्यांनी निर्भयाला न्याय मिळाला अशी भावना सोशल मीडिया वरून व्यक्त करण्यात आली.
पण खरोखरंच तिला न्याय मिळाला का ?
निर्भया चे आई वडील गेली ७ वर्ष संयमाने हा लढा लढत होते….
निर्भया ची केस कोर्टात लढणारी वकील सुद्धा संयमाने केस लढत होती.
परंतु फाशी जाहीर झाल्यानंतर सुद्धा मारेकऱ्यां कडून फाशी टळावी यासाठी झालेले प्रयत्न पाहून खूप वाईट वाटते…
हैदराबाद मध्ये काही महिन्यांपूर्वी झालेला एन्काऊंटर सगळ्यांच्याच चांगलाच लक्षात आहे…
अशा पद्धतीची च शिक्षा बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या ना द्यायला हवी का…
निर्भया नंतर सुद्धा स्त्रियांच्या सुरक्षिताते बाबत ची परिस्थिती अजुन का सुधारत नाहीये…
या सर्वांबद्दल नेमके तुम्हाला काय वाटतंय… मांडा तुमचे परखड मत…या आठवड्याच्या बोला बिनधास्त मध्ये…
तुमचे लेख शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२० पर्यंत पुढील मेल वर पाठवावेत…
prabhatcollegeconnect2.0@gmail.com
शब्द मर्यादा १५० ते ३०० शब्द…
निवडक लेखांना शनिवारी २८ मार्च २०२० रोजी डिजिटल प्रभात वर प्रसिध्दी देण्यात येईल.
बोला बिनधास्त….