“गेल्या पाच वर्षांत बऱ्याच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाईट हॅक झालेल्या आहेत. जानेवारी ते मे या काळात आतापर्यंत 25 वेबसाईट हॅक झाल्या आहेत. या क्षेत्राला भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे असे प्रकार घडतात. मात्र, हॅंकिंग कमी व्हावी म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे.
– रवी शंकर प्रसाद ,केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री