“जे स्वातंत्र्य लढय़ात सहभागी नव्हते ते आता स्वातंत्र्यानंतरच्या चुका शोधायला बसणार,”; शिवसेनेची मोदी सरकारवर सडकून टीका
मुंबई : दिल्लीतील मोदींचे सरकार स्वातंत्र्यानंतरच्या चुका सुधारत आहे. पण कोणत्या चुका? असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या ...