नामदेव शास्त्री म्हणाले,”पंकजा मुंडेंना अहंकार, तो त्यांनी सोडला पाहिजे; जशास तसे उत्तर देत मुंडे म्हणाल्या,”मी जर जोरात बोलले तर”
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान ...