अमित शहा म्हणतात – “मोदी सरकारने काश्मीरातील परिस्थिती बदलली, पूर्वी जे सैनिकांवर दगडफेक करायचे ते आता सरपंच झालेत”
नवी दिल्ली - केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षाच्या काळात ईशान्येकडील बंडखोरीग्रस्त भाग आणि जम्मू-काश्मीर तसेच नक्षल हिंसाचाराने ...