मोदी सरकारच्या अपयशावर काश्मीरी पंडितांच्या संघटनेनेच केली टीका
जम्मू - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केला आहे. पनुन काश्मीर या काश्मीरी संघटनेचे ...
जम्मू - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केला आहे. पनुन काश्मीर या काश्मीरी संघटनेचे ...
दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता यात कुणाची ...
मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये अर्थकारणात कोठूनही आशादायी वातावरण निर्माण होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांच्याच चिंतेत भर टाकणारी ठरते आहे. ...
नवी दिल्ली - आरोग्यसेवा ही मोदी सरकारच्या प्रमुख लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे,असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण आणि पोलाद ...
नवी दिल्ली - केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून जाहिरातीबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गेल्या 8 वर्षांत तब्बल ...
नवी दिल्ली :- मोदी सरकारने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन सर्वपक्षीय बैठका बोलावल्या आहेत. जी-20 कार्यक्रमांसाठीची तयारी आणि संसद अधिवेशनातील ...
नवी दिल्ली - कोवॅक्सिन लसीच्या वापराला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारवर कोणताही राजकीय दबाव नव्हता. या सर्व बातम्या अफवा परसरवणाऱ्या आहेत. ...
हिंगोली - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत ...
नवी दिल्ली - केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षाच्या काळात ईशान्येकडील बंडखोरीग्रस्त भाग आणि जम्मू-काश्मीर तसेच नक्षल हिंसाचाराने ...
नवी दिल्ली - देशात आता 'एक राष्ट्र, एक खत' योजना राबवली जाणार असून याचा एक भाग म्हणून देशातील शेतकऱ्यांना पुरवले ...