नागरिकांना कन्नड उपविभागीय कार्यालयात चांगल्या सेवा मिळणार- पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र साकारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यासह औरंगाबादच्या विकासाला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही ...