अतिवृष्टीमुळे राज्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान
पुणे - अतिवृष्टीमुळे राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २ लाख १४ हजार ९६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी आणखी ...
पुणे - अतिवृष्टीमुळे राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २ लाख १४ हजार ९६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी आणखी ...
५० गावांतील ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेस्तव बंद कोल्हापूर (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू ...
अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी : 675 कुटुंबांचे स्थलांतर पुणे - धरणक्षेत्रामध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी ...
-योगेश मारणे शिरूर (न्हावरे प्रतिनिधी) - चौफुला राज्यमार्गावरील शिरूर व दौंड तालुक्याला जोडणारा रांजणगाव सांडस व पारगाव(ता. दौंड) येथील भीमा ...
सातारा (नागठाणे) - मुसळधार पावसामुळे नागठाणे-मांडवे ओढ्यावरील पुल सध्या पाण्याखाली गेला असताना दत्तात्रय शिवाजी साळुंखे हा युवक आपल्या दोन मित्रांसमवेत ...
मुंबई – मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना ...
पुणे - पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा आपत्ती आल्यास एनडीआरएफची मदत पथके तयारीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ ...