भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा; बच्चू कडू म्हणाले – ‘त्या कुत्र्यांना आसामला पाठवा’
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज विधानसभेत आज भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, ...