Sunday, May 19, 2024

Tag: delhi

“शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे”

“शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे”

नवी दिल्ली - सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलने करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याची आता फॅशनच सुरू झाली असून तीन कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन ...

शेतकरी आंदोलन: राजनाथसिंह यांची ठाम भूमिका; म्हणाले, ‘माघार घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही’

शेतकरी आंदोलन: राजनाथसिंह यांची ठाम भूमिका; म्हणाले, ‘माघार घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही’

नवी दिल्ली - कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात माघार घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या ...

…या कारणामुळे डीआयजी पदाचा दिला राजीनामा

…या कारणामुळे डीआयजी पदाचा दिला राजीनामा

चंदीगड - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 18 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता पंजाब ...

…अन्यथा रद्द होईल तुमचं ‘रेशन कार्ड’; नाव कपात करण्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

…अन्यथा रद्द होईल तुमचं ‘रेशन कार्ड’; नाव कपात करण्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - गरजूंना रेशन मिळावे यासाठी केंद्र सरकार विशेष काळजी घेत आहे. त्याअंतर्गत करोना साथीच्या काळात रेशनकार्ड संदर्भात एकामागून ...

शेतकऱ्यांचे आंदोलन होणार आणखी ‘तीव्र’; जाणून घ्या आंदोलनाची ‘रूपरेषा’

शेतकऱ्यांचे आंदोलन होणार आणखी ‘तीव्र’; जाणून घ्या आंदोलनाची ‘रूपरेषा’

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. मोदी सरकारची चर्चा करण्याची इच्छा असेल; ...

शेतकरी आंदोलनात डाव्या, माओवादी घटकांची घुसखोरी – गोयल

शेतकरी आंदोलनात डाव्या, माओवादी घटकांची घुसखोरी – गोयल

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन आता शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. त्या आंदोलनात डाव्या आणि माओवादी घटकांनी घुसखोरी केली आहे, असा ...

शेतकरी आंदोलन: दिल्लीची सुरक्षा वाढवली; ‘एन्ट्री पॉईन्ट’वर तगडा बंदोबस्त

शेतकरी आंदोलन: दिल्लीची सुरक्षा वाढवली; ‘एन्ट्री पॉईन्ट’वर तगडा बंदोबस्त

नवी दिल्ली - शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलन आधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. शेतकऱ्यांनी ...

आज शेतकऱ्यांचे ‘चक्का जाम’ आंदोलन ;दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करणार

आज शेतकऱ्यांचे ‘चक्का जाम’ आंदोलन ;दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठ्या कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे ...

मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करावी

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

मुंबई - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला ...

थेट मोदींनीच शेतकऱ्यांशी चर्चा करावी – कॉंग्रेसची मागणी

केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; दिल्लीची 12 पासून पूर्ण कोंडी

नवी दिल्ली  - तीनही कृषी कायद्यात बदल करण्याचा केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी बुधवारी धुडकावला. आंदोलन तीव्र करण्याचा करत ...

Page 62 of 90 1 61 62 63 90

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही