“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा
मुंबई : देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर परंपरेनुसार पथसंचलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशातील सर्वच राज्यांनी ...