Kumaraswamy : “महाराष्ट्रात जे घडलं ते कर्नाटकात घडू शकतं, काँग्रेसचे ५० ते ६० आमदार…”; कुमारस्वामी यांच्या दाव्याने मोठी खळबळ
Kumaraswamy : महाराष्ट्रात मागच्या वर्षी मोठे बंड घडून आले होते त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि ...