Saturday, April 27, 2024

Tag: Agriculture Sector

आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा वाटा ‘घटला’; 35 टक्‍क्‍यांवरून थेट 15 टक्‍क्‍यांवर

आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा वाटा ‘घटला’; 35 टक्‍क्‍यांवरून थेट 15 टक्‍क्‍यांवर

नवी दिल्ली  - औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात वेगाने वाढ झाल्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामधील कृषी क्षेत्राचा वाटा घटल्याची माहिती केंद्र ...

MS Swaminathan : कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी – कृषिमंत्री मुंडे

MS Swaminathan : कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी – कृषिमंत्री मुंडे

मुंबई :- सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, ...

कोरोना महामारीच्या काळात कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था वाचवली – कॅगचा अहवाल

कोरोना महामारीच्या काळात कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था वाचवली – कॅगचा अहवाल

मुंबई - करोना महामारीच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असताना कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली असल्याचे राज्याच्या लेखा परीक्षण अर्थात ...

केंद्र आणि राज्य सरकार कृषी क्षेत्राला 10 लाख कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात

केंद्र आणि राज्य सरकार कृषी क्षेत्राला 10 लाख कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि राज्य सरकार कृषी क्षेत्राला दहा लाख कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ...

‘त्या’ धनाढ्य शेतकऱ्यांना नोटीस

कृषी क्षेत्रासाठी काहीच नाही

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सवलती गरजेच्या होत्या; तज्ज्ञांचे मत पुणे - अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये करोना लॉकडाऊन ...

मधमाशांनी सांगितले…हवा प्रदूषणाचे परागीभवन प्रक्रियेवरील गंभीर परिणाम

मधमाशांनी सांगितले…हवा प्रदूषणाचे परागीभवन प्रक्रियेवरील गंभीर परिणाम

पुणे - फूल-फळांच्या पुनर्निर्मितीसाठी परागीभवन (Pollination) प्रक्रिया महत्त्वाची ठरते. अनेकदा मधमाशी, फुलपाखरांसारख्या कीटकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडते. पण, परागीभवनाची प्रक्रिया ...

अर्थवाणी…

कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयके सादर

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या संबंधातील तीन विधेयके सादर केली. ही विधेयके सादर करताना कृषिमंत्री ...

कॉंग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल

शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद करावी -सोनिया गांधी

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचा परिणाम  देशातील रोजगार निर्मितीवर होत आहे. त्यातही शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसला आहे, असे काँग्रेसच्या ...

सरकारच्या कर्जमाफीवर राजू शेट्टी यांची टीका

साखर उद्योगासाठी ठोस तरतूद नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर :अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही