बरपेटा: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती आणखीच गंभीर बनली आहे. या पूराचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला असून पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. दरम्यान, बरपेटा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला असून या ठिकाणी अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Assam: More than 600 villages have been flooded in Barpeta district due to heavy rainfall in the state. #AssamFloods pic.twitter.com/jBXzWBAlPl
— ANI (@ANI) July 20, 2019