नवी दिल्ली- कोळसा उत्पादन क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असलेल्या कॉलींडिया चे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले या क्षेत्राला खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याची घोषणा गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे जोशी म्हणाले की कोल इंडियाला अधिक बळकट करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे देशभरातील 80 टक्के मागणी पूर्ण करते.