‘…नाहीतर आम्ही झटका देऊ’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : “राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला...
मुंबई : “राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला...
नवी दिल्ली: दिल्लीच्या सिव्हील लाईन्स भागातील नागरिकांना वीज बिलांची मोठी आकारणी करण्यात आल्याच्या कारणावरून तेथील नागरिकांचा एक मोर्चा भाजपच्यावतीने आज...
जयपूर: बहुजन समाज पक्षाच्या राजस्थानातील सहा आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली भाजप आमदार मदन दिलवार...
मुंबई: शिवसेना सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. माजी मंत्री आणि शिवसेना नेते...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा करत आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली...
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनातील मुलाखतीमध्ये भाजपला सरकार पाडण्याचं आव्हान दिलं होतं. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर...
जयपूर: राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान, राज्यपाल कलराज मिश्र यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलण्यास सहमती दर्शविल्याची बातमी समोर आली आहे....
नवी दिल्ली: भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. "माझे राजकीय भविष्य...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव...
नवी दिल्ली - कॉंग्रेसला आता पुर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस...