परीक्षेसंदर्भात विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार : उदय सामंत
पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार...
पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार...
मुंबई: कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे...
मुंबई: राज्यात आजही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे...
मुंबई: राज्य पोलीस दलातील करोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसांत तब्बल 87 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले...
मुंबई: वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर 17 विमानांतून 2 हजार 423 भारतीय नागरिक काल (22 मे) पर्यंत विदेशातून परतले...
मुंबई: संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य...
मुंबई: देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार...
मुंबई - राज्यात विषाणूचा कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत....
मुंबई पालिका रुग्णालयांच्या डॉक्टर्सशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला संवाद मुंबई : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी...
मुंबई :‘कामगार आघाडी’चे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दादा...