बिहारमध्ये छटपूजेदरम्यान भिंत कोसळली, २ महिलांचा मृत्यू
बिहार - बिहारमधील औरंगाबादमध्ये छटपूजेदरम्यान भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी...
बिहार - बिहारमधील औरंगाबादमध्ये छटपूजेदरम्यान भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी...
मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सत्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेना...
निमसाखर - वालचंदनगर येथील एका प्रकल्पामधून निमसाखरलगतच्या शेळगाव ओढ्यात रसायनमिश्रित काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी रात्रीत ओढ्यामध्ये सोडले जात आहे. हे रसायनमिश्रित...
रेडा - इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनस्तरावरून करण्यात यावी, यासाठी आग्रही...
कळस - ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे द्राक्षबागांवर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि...
१८ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटाफुटांवर खड्डे देऊळगाव राजे - दौंड-सिद्धटेक रस्त्यावर परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सिद्धटेक हे अष्टविनायकांपैकी एक...
कापूरहोळ - भोर, वेल्हे तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस सुरू...
पिरंगुट - अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागातील भात पिके कापणी योग्य आली आहेत; परंतु परतीच्या पावसाने...
नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी, उपसभापती भगवान पोखरकर यांनी दिले तहसीलदारांना निवेदन राजगुरूनगर - खेड तालुक्याच्या मध्य आणि पूर्व भागातही अवकाळी...
पुणे - परतीच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: कहर केला आहे. द्राक्ष बागांसह मका, सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा, बटाटा आदी...