आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस
भाजपा प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांचा दावा बंगळुरू : गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुमारस्वामी...
भाजपा प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांचा दावा बंगळुरू : गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुमारस्वामी...
औरंगाबादमधील दुसरी घटना औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा जय श्रीराम चा नारा देण्यासाठी तरुणांना मारहाण केल्याची घटना समोर आली...
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत....
श्रीहरीकोटा : सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या 'चांद्रयान-2'चे उद्या 22 जुलैला प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे...
तानाजी सावंत यांनी भाजपवर साधला निशाणा मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरूवात झाल्याचे पहायला मिळत...
वयोवृद्ध दाम्पत्यास दिले 1.28 अब्ज रु.चे वीज बिल हापूर : उत्तरप्रदेशात सध्या महावितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार उघड झाला आहे....
1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार यात्रा मुंबई : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी...
पुढच्या वर्षी देशातल्या 21 शहरांची भूजल पातळी शुन्यावर जाण्याची शक्यता एका अहवालातून माहिती आली समोर नवी दिल्ली : देशात वाढते...
मुंबई : दोन आठवड्याच्या विश्रातीनंतर पावसाने राज्यात पुन्हा एन्ट्री केली आहे. शनिवारी अहमदनगर,बीड, सातारा, सांगली, भिवंडीसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार...
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कॉंग्रेसची...